जळगाव

शेतकऱ्यांचा पैसा तिजोरीत पडून, ई-केवायसीने रोखली ३५५ कोटींची मदत

जळगाव : अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर करून निधीही उपलब्ध करून दिला. मात्र, ई-केवायसीसह तांत्रिक कारणास्तव लाभ न घेऊ शकलेल्या ५ लाख ४२ हजार १४१ शेतकऱ्यांचे ३५५ कोटी ५० लाख रुपये शासनाच्या तिजोरीतच पडून असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. त्यात एकट्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल १६५ कोटी […]