रायगड

६ तासांच्या शोधानंतरही बिबट्या न सापडल्याने गदारोळ

अलिबाग- सहा तासांहून अधिक काळ लोटूनही बिबट्या वन विभागाच्या हाती लागला नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली. सुरक्षेच्या कारणास्तव घरातच थांबलेल्या ग्रामस्थांचा संयम सुटू लागला आणि प्रशासनाविरोधात गदारोळ सुरू झाला. “बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा”, “नागरिकांच्या जीवाला धोका आहे” अशा घोषणा देत नागरिकांनी शोध मोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली. परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच वाहतूक पोलीस […]